Tag: State Government
६ जून स्वराज्य दिन साजरा करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
कोल्हापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य आणि कार्याची प्रेरणा आणि ऊर्जा युवापिढीला मिळावी या व्यापक उद्देशाने ६ जून शिव...
‘ऐकावं ते नवलंच’ धारावीच्या पुनर्विकासासाठी ३१.२७ कोटींचा खर्च ; राज्य सरकारचा...
मुंबई : शासनाकडून गेल्या १५ वर्षात धारावी पुनर्विकास (Dharavi redevelopment) प्रकल्पावर ३१.२७ कोटी रुपये खर्च केले, पण धारावीचा कुठेच विकास झालेला दिसत नाही. अशी...
राज्य सरकारला कंटाळून डीजीपींनी प्रतिनियुक्तीवर जाणं दुःखद – देवेंद्र फडणवीस
नागपूर :- राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची सीआयएसएफच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली. राज्य सरकारच्या कारभाराला कंटाळून डीजीपी केंद्रात प्रतिनियुक्तीवर...
शाळांमधील शिपाई पदे संपुष्टात येणार; राज्य सरकारकडून आदेश जारी
मुंबई : राज्यातील सर्व खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना यापुढे सुधारित आकृतिबंध लागू करण्याऐवजी विद्यार्थी संख्येनुसार प्रतिशाळा शिपाई...
मराठा आरक्षण : राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात चौथा अर्ज सादर
मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Resrvation) राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. घटनापीठासाठी चौथा अर्ज केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित...
महाराष्ट्रात फटाकेबंदीचे कसोशीने पालन केले जाईल
मुंबई :- हवेच्या प्रदूषणात भर पडून कोरोना (Corona) महामारीचा जोर वाढू नये यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (National Green Tribunal-NGT) फटाक्यांच्या वापरावर बंदी आणि निर्बंध...
राज्यातील सरकार तीन सावत्र भावांचे : सदाभाऊ खोत
कोल्हापूर : राज्यातील सरकार हे तीन सावत्र भावांचे आहे. प्रत्येकाचे मत जाणून घेतल्याशिवाय कोणच काही जाहीर करु शकत नाही. पण तरीही मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात...
महाराष्ट्रात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई : प्रकाश आंबेडकर
मुंबई :- शिवसेनेने (Shivsena) हिंदुत्व सोडलेलं नाही. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आहे. फक्त महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांमध्ये सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे,...
राज्य शासनाच्या आदेशाची भाजपकडून होळी
कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल देशाच्या कोणत्याही बाजारपेठेत राज्य आणि केंद्र शासनाला सेस न भरता विक्री करण्यास मुभा मिळाली...
रेल्वेकडून दिलासा, ९ तारखेपासून राज्यात विशेष रेल्वे धावणार
मुंबई :- राज्यात कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बंद करण्यात आलेली प्रवासी रेल्वेसेवा (Railways) हळूहळू सुरू करण्यात येत आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याबरोबरच राज्यातील...