
मुंबई : सोशल मीडियावर सरकारवर टीका करायला बंदी टाकलेली नाही तर सरकारच्या कारवाईबाबत चुकीची माहिती पसरवण्यावर बंदी टाकली आहे. अशा माहितीमुळे लोकांच्या मनात सरकारबद्दल अविश्वास निर्माण होतो., असा खुलासा मुंबई पोलीसचे जनसंपर्क अधिकारी प्रणय अशोक यांनी केला आहे.
The order has not been issued to ban criticism of govt on social media platforms. It aims to curb misinformation in social media which negatively affects public trust in govt actions: Mumbai Police PRO Pranay Ashok on an order dated May 23 (28.5.2020) pic.twitter.com/1y9OmSEhei
— ANI (@ANI) May 29, 2020
मुंबई पोलिसांनी २३ मे रोजी आदेश कडून खोट्या बातम्या आणि माहिती – ज्यामुळे जनतेच्या मनात गैरसमज व गोंधळाचे वातावरण निर्माण होईल, सोशल मीडियावर टाकण्यावर बंदी टाकली होती. पोलिसांच्या या आदेशावर टीका झाल्यानंतर २८ मे रोजी मुंबई पॉलिसीचे जनसंपर्क अधिकारी प्रणय अशोक यांनी याबाबत उल्लेखित खुलासा केला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला